ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल.
आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव निश्चित आहे....
🙏 शुभ सकाळ🙏
Popular posts from this blog
🌹 विचार पुष्प 🌹
🌹 विचार पुष्प 🌹 चुकिचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही, कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते.!! एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो. पण धागा सोबतीला आला कि हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो... आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे... 🌹 🌹 सुप्रभात 🏵️🏵️🏵️
Comments
Post a Comment